श्रीरामपूर

राजकारण

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायलाच लावू;शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.काळे यांचा एल्गार

श्रीरामपूर-राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करीता आपण गुडघे टेकायलाच लावू.निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार सत्तेत आल्यानंतर करत असले तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात

बळीराजाचा देवाकडे साकडे; दमदार पावसासाठी प्रार्थना | खरीपातील पिकांची मान टाकायला सुरुवात, शेतकरी चिंतेत

मान्सून सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ऐकून आनंदलेला श्रीरामपूर तालुका आणि उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा, जून संपता-संपता पावसाच्या गायब झाल्याने उदास आणि चिंतेत आहे. श्रीरामपूर (प्रतिनिधी): यंदाच्या वर्षी

अहिल्यानगर

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

डॉ.आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारकाच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहाणीआ.ओगले यांचीही उपस्थिती*

श्रीरामपूर-श्रीरामपूर येथील भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागेची अधिकाऱ्यांसमवेत आ. हेमंत ओगले यांनी पाहणी करून कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.गेल्या आठवड्यात आ.ओगले यांनी श्रीरामपूरच्या

‘संविधान का बदलावे’ पुस्तकाच्या लेखक व आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;सर्वपक्षांची मागणी

श्रीरामपूर -संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन  सोळाव्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना रिपाईचे

मंत्री विखे पाटलांच्या आदेशाचे तात्काळ पालन करा;विस्थापित व्यापाऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

श्रीरामपूर-शहरातील अतिक्रमणाच्या नावाखाली विस्थापित करण्यात आलेल्या लहान व्यापाऱ्यांनी अखेर संताप व्यक्त करत प्रांताधिकारी किरण सावंत यांना निवेदन दिले. "मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या पुनर्वसनाच्या स्पष्ट आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा,"

जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून विकसित करा-जलसंपदा मंत्री विखे पाटील;राज्यशासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमाचा शुभारंभ

श्रीरामपूर -जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या भंडारदरा व निळवंडे धरण परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून त्या जागा विकसित करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे

Latest News

Trending News