श्रीरामपूर

राजकारण

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

प्रवरा कालव्यांना आवर्तन सोडण्याचे निर्देश;जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचा शेतकऱ्यांना दिलासा

श्रीरामपूर-उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचन तसेच बिगर सिंचनाचे दुसरे एकत्रित आवर्तन तातडीने सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा देणारे हे आवर्तन

टाकळीभान उपबाजारात ९ मे पासून मोकळा कांदा मार्केटला प्रारंभ

श्रीरामपूर-कांदा काढणी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना विक्रीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने टाकळीभान उपबाजार आवारात दिनांक ९ मे २०२६ पासून लूज कांदा मार्केट सुरू करण्याचा

अवकाळी व गारपीटग्रस्त नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- आ.ओगले

श्रीरामपूर-श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने गहु, कांदा, मका, द्राक्ष टरबुज यांसारख्या या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे

टिळकनगर व एकलहरे परिसराल गारपिटीचा तडाखा;शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

श्रीरामपूर-तालुक्यातील टिळकनगर सह एकलहरे परिसरात  रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले उत्पादन अक्षरशः

कर्जमुक्ती योजनेत पतसंस्थेसह सहकारी बँकेचा समावेश करा-शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर-राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 30 जून 2026 पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती योजना राबवत आहे. परंतु सदर योजनेत सातबारा उताऱ्यावरील पतसंस्था व को-ऑपरेटिव्ह कमर्शियल बँकांचा अर्थात व्यापारी सहकारी

अहिल्यानगर

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

कर्जमाफीच्या शासन आदेशाची होळी;किसान सभेने पुकारले आंदोलन

श्रीरामपूर-कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळची कर्जमाफी आज पर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली व खूप कमी शेतकऱ्यांना

आकारी पडीत शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत 6 मे ला बैठक;शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीनंतरच उद्योगाला जमीन-महसूलमंत्री बावनकुळे

श्रीरामपूर-राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत आकारी पडीत शेतकऱ्यांची नुकतीच सविस्तर चर्चा झाली.मंत्री महोदयांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री

प्रांत व तहसील कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर; नागरिकांचे हाल; नागरिकांची कामे खोळंबली

श्रीरामपूर -प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना' आणि 'सरकारी-निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती'ने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद श्रीरामपूर तालुक्यात उमटले आहेत. श्रीरामपूर प्रांत व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

गुन्हेगारांना कायद्याचा धाक असायलाच पाहिजे;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ठणकावले

श्रीरामपूर-समाजकंटक आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक असलाच पाहिजे.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांकडे येताना सुरक्षित वाटले पाहिजे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक असायलाच हवा असे प्रतिपादन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.गेल्या

Latest News

Trending News

error: Content is protected !!