दत्तनगर येथे बस थांबा द्या, अन्यथा बस रोको आंदोलन;श्रीरामपूर बस आगर प्रमुख साळुंखे यांना भीमशक्तीचे निवेदन

श्रीरामपूर-
दत्तनगर गावामध्ये बस थांबा द्या या मागणीचे निवेदन श्रीरामपूर येथील बस आगर प्रमुख साळुंखे यांना भिम शक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले.
यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर परिसर हा खूप मोठा असून या दत्तनगर परिसरामध्ये अनेक गाव असून तेथील मुला मुलींना लोणी येथील आय टी आय कॉलेज मेडिकल कॉलेज ला  रोज शिक्षणासाठी  जावे लागते तसेच कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात येथून लोणी असेल संगमनेर असेल शिर्डी असेल कोपरगाव असेल राहाता असेल या परिसरामध्ये कामाला जावं लागतं बस न थांबल्यामुळे त्यांना तिथून श्रीरामपूरला यावं लागतं त्यामुळे त्यांना कामावर म्हणा मुला मुलींना कॉलेजला जाण्यासाठी खूप उशीर होतो आणि त्यांचा त्या – जाण्याने मध्ये वेळ जातो अक्षरशः लोकांचे मुला-मुलींचे खूप हाल होत आहे त्यामुळे या परिसर खूप मोठा असल्यामुळे लोकांना एसटी बस थांबण्याची गरज आहे कारण सरकारने आत्ताच लोकांसाठी हात दाखवा बस थांबवा असे ब्रीद वाक्य तयार केले आहे परंतु लोकांना त्याचा लाभ मिळत नाही महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली असून सुद्धा तेथून महिलांना बस मिळत नाही त्यामुळे आपण या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून बस थांबण्याची व्यवस्था करावी व तेथे बस थांबा असा फलक देण्यात यावा अन्यथा आम्ही आठ दिवसांमध्ये बस रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हाला निवेदनाला द्वारे कळवतो यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे सुरेश शिवलकर विशाल पठारे विश्वास भोसले सचिन राठोड सनी बारसे अनिल त्रिभुवन तुषार वाहूळ दर्शन बारसे हर्षल मखरे आधी उपस्थित होते

श्रीरामपूर येथील बस आगर प्रमुख साळुंखे यांना भिमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News