डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी ना.आठवलेंचा पुढाकार;पालकमंत्री ना. विखे पाटील यांना पत्र

श्रीरामपूर-
भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रीरामपूर येथील पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी काळजीपूर्वक लक्ष घालून, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच वनविभागाचे उपअधीक्षक शालीमठ यांना पत्र देऊन केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी त्यांचे स्वीयसहाय्यक यांना याबाबत पाठपुरावा करण्यासाठी सांगितले आहे,अशी माहिती आरपीआयचे सुभाष त्रिभुवन यांनी दिली.या पुढाकाराबद्दल केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचे समाजाच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.ज्यामध्ये सुभाष दादा त्रिभुवन,सुरेंद्र भाऊ थोरात,भीमराज बागुल, सुनील शिरसाठ ,विजय पवार ,राजू नाना गायकवाड, सुरेश जगताप ,रमादेवी धीवर ,मनोज काळे, मोहन आव्हाड ,राजू मगर, विशाल सुरडकर, संजय बोरगे, चरणदादा त्रिभुवन ,रितेश एडके ,पी एस निकम, संदीप पवार, महेंद्र त्रिभुवन, अशोक बागुल, सचिन ब्राह्मणे, रॉकी लोंढे, अंतोन शेळके ,अमोल काळे, फिरोज पठाण, संजय वाहळ, विजय खाजेकर, कैलास ठोंबरे, डी एल भोंगळे, अशोक दिवे, अल्ताफ शेख, अंबादास निकाळजे, सुनील मगर, मच्छिंद्र ढोकणे, संतोष मोकळ, किशोर ठोकळ ,विठ्ठल गालफाडे, दर्शना ताई काळे, लक्ष्मण मोहन, सुरेश कांबळे ,सुगंधराव इंगळे, गोरख आढाव, प्रदीप गायकवाड, संजय रूपटक्के, दादासाहेब बनकर, सुमेध पडवळ,रवीअण्णा गायकवाड, अमोल बोधक ,अर्जुन शेजवळ ,प्रदीप कदम, अजय शिंदे ,मोजेस चक्रनारायण ,हितेश पवार,बंडू सुतार आदींनी धन्यवाद व्यक्त केले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News