दत्तनगर येथे बस थांबा द्या, अन्यथा बस रोको आंदोलन;श्रीरामपूर बस आगर प्रमुख साळुंखे यांना भीमशक्तीचे निवेदन

श्रीरामपूर-
दत्तनगर गावामध्ये बस थांबा द्या या मागणीचे निवेदन श्रीरामपूर येथील बस आगर प्रमुख साळुंखे यांना भिम शक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले.
यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर परिसर हा खूप मोठा असून या दत्तनगर परिसरामध्ये अनेक गाव असून तेथील मुला मुलींना लोणी येथील आय टी आय कॉलेज मेडिकल कॉलेज ला  रोज शिक्षणासाठी  जावे लागते तसेच कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात येथून लोणी असेल संगमनेर असेल शिर्डी असेल कोपरगाव असेल राहाता असेल या परिसरामध्ये कामाला जावं लागतं बस न थांबल्यामुळे त्यांना तिथून श्रीरामपूरला यावं लागतं त्यामुळे त्यांना कामावर म्हणा मुला मुलींना कॉलेजला जाण्यासाठी खूप उशीर होतो आणि त्यांचा त्या – जाण्याने मध्ये वेळ जातो अक्षरशः लोकांचे मुला-मुलींचे खूप हाल होत आहे त्यामुळे या परिसर खूप मोठा असल्यामुळे लोकांना एसटी बस थांबण्याची गरज आहे कारण सरकारने आत्ताच लोकांसाठी हात दाखवा बस थांबवा असे ब्रीद वाक्य तयार केले आहे परंतु लोकांना त्याचा लाभ मिळत नाही महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली असून सुद्धा तेथून महिलांना बस मिळत नाही त्यामुळे आपण या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून बस थांबण्याची व्यवस्था करावी व तेथे बस थांबा असा फलक देण्यात यावा अन्यथा आम्ही आठ दिवसांमध्ये बस रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हाला निवेदनाला द्वारे कळवतो यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे सुरेश शिवलकर विशाल पठारे विश्वास भोसले सचिन राठोड सनी बारसे अनिल त्रिभुवन तुषार वाहूळ दर्शन बारसे हर्षल मखरे आधी उपस्थित होते

श्रीरामपूर येथील बस आगर प्रमुख साळुंखे यांना भिमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News