डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी ना.आठवलेंचा पुढाकार;पालकमंत्री ना. विखे पाटील यांना पत्र

श्रीरामपूर-
भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रीरामपूर येथील पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी काळजीपूर्वक लक्ष घालून, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच वनविभागाचे उपअधीक्षक शालीमठ यांना पत्र देऊन केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी त्यांचे स्वीयसहाय्यक यांना याबाबत पाठपुरावा करण्यासाठी सांगितले आहे,अशी माहिती आरपीआयचे सुभाष त्रिभुवन यांनी दिली.या पुढाकाराबद्दल केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचे समाजाच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.ज्यामध्ये सुभाष दादा त्रिभुवन,सुरेंद्र भाऊ थोरात,भीमराज बागुल, सुनील शिरसाठ ,विजय पवार ,राजू नाना गायकवाड, सुरेश जगताप ,रमादेवी धीवर ,मनोज काळे, मोहन आव्हाड ,राजू मगर, विशाल सुरडकर, संजय बोरगे, चरणदादा त्रिभुवन ,रितेश एडके ,पी एस निकम, संदीप पवार, महेंद्र त्रिभुवन, अशोक बागुल, सचिन ब्राह्मणे, रॉकी लोंढे, अंतोन शेळके ,अमोल काळे, फिरोज पठाण, संजय वाहळ, विजय खाजेकर, कैलास ठोंबरे, डी एल भोंगळे, अशोक दिवे, अल्ताफ शेख, अंबादास निकाळजे, सुनील मगर, मच्छिंद्र ढोकणे, संतोष मोकळ, किशोर ठोकळ ,विठ्ठल गालफाडे, दर्शना ताई काळे, लक्ष्मण मोहन, सुरेश कांबळे ,सुगंधराव इंगळे, गोरख आढाव, प्रदीप गायकवाड, संजय रूपटक्के, दादासाहेब बनकर, सुमेध पडवळ,रवीअण्णा गायकवाड, अमोल बोधक ,अर्जुन शेजवळ ,प्रदीप कदम, अजय शिंदे ,मोजेस चक्रनारायण ,हितेश पवार,बंडू सुतार आदींनी धन्यवाद व्यक्त केले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News